अवांतर जीवन डोक्यावर चमकता मणी घेऊन गुप्त खजिन्याची राखण करीत बसलेले नागोबा तुम्हांला पावलोपावली मिळतील . पण आजूबाजूला बनत चाललेली मुंग्यांची वारुळं ; त्याच्या नजरेतून सुटत नाहीत , म्हणून तो त्या बिळांची वाट धरतो आणि आपला चमकता मणी घेऊन त्या वारुळावरून खजिन्यावर आयुष्यभर पहारा करत बसतो , एक दिवस पहार घेऊन माणूस येतो , वारूळ फोडून मणी पण मिळवतो व मातीपण . आणि खड्डा मोठा खणला असेल तर बाजूच्या गुप्तधनाच्या घागरीलाही टिकाव लागतोच . आणि ते तो सोबत घेऊन , नवीन वारूळ शोधून अथवा तयार करून नागोबा होऊन बसतो , व डोक्यावर मणी ठेवायला पण विसरत नाही . ..... .... .... ... जीवन .
Popular posts from this blog
eents & ewals eents : B etter T hink B etter C reate & ewals : चांगल्या मनासाठी चांगले शरीर नमस्कार ! मी दत्तात्रय कांबळे , मला काळाच्या ओघात सुचलेले - स्फुरलेले काही विचार आपल्यासमोर मांडत आहे. या विचारांशी आपण सहमत असावेच असे नाही. आपल्या देशातील प्रत्येक राज्याने स्वतःचा विकास स्वतः करणे, तसेच स्वतःच्या समस्या स्वतः सोडवणे गरजेचे आहे. हि गोष्ट आता इतकी गरजेची आहे; कि, आता निर्माण झालेली व्यावसायिक कोंडी व प्रादेशिक लोकसंख्या विस्फोट यांसारख्या समस्या सोडवणुकीसाठी, यां पर्यायाव्यतिरिक्त सद्य परिस्थितीत तरणोपाय नाही. या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रदेशातील परंपरागत व्यवसाय रुजवणे/ करणे गरजेचे आहे. आपल्या दैनदिन गरजा राज्यांतर्गतच कशा पुर्ण होतील इतपत व्यवसाय विकसित करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हा सर्व भावडांना शुभेच्छा !
ll वंद्य वंदे मातरम् ll VANDY MATRAM
ll वंद्य वंदे मातरम् ll रविंद्रनाथांनी 20 डिसेबर १८७६ रोजी गायले नोबेल पुरस्कार्राप्त म्हणून आखिल भारतात मान्य पावलेले गीतांजली चे रचनाकार ... वंदे मातरम् गातात आणि पुन्हा विश्वात्मक होऊन जातात. वंद्य वंदे मातरम् ll याला स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज हादरले नसतील तर नवलच. आम्हाला तारणारी, आमचे भरण पोषण, आमचा सर्वांगाने विकास करून समृध्द करणारी ही भारतमाता आमची जनन भूमी, ही आमची माता तशीच ही पृथ्वी आपली माता की ती सर्वांचेच पोषण करते. मग आपल्या आईची लेकरं आपसात का बरे द्वेष करतील, आणि करतील तर ते आईला पाहवणार नाही ती त्यांना तोपर्यंत एकमेकांपासून दूर ठेवेल जो पर्यंत ती आपणहून वैश्विक होत नाहीत. एकदा का ती वैश्विक विचारांची झाली की ते बंधू भावाने समृध्द होतील. इतके की त्यांना या पृथ्वीतलावर कोणी दीन म्हणण्याचा प्रश्नच उपस्थित होऊ शकणार नाही. - अणू पासून ब्रम्हांडा पर्यंत “There is enough in this world for everyone’s need, but not enough for everyone’s greed.” - Mahatma Gandhi, TUMBBAD : A FABLE OF GREED " ह्या जगात प्रत्येकाच्या गरजेला पुरेसे एवढे नक्कीच आहे, परंतु ते प्रत्ये
Comments
Post a Comment